राजकारणाला अनेक रंग आहेत, अनेक रुपे आहेत. राजकारण हे काही सामान्य माणसाचे काम नाही. आपल्या भारतात तर राजकारणाला मोठी पंरंपरा आहे. महाभारत
असो किंवा चाणाक्यनिती राजकारण सर्वत्र आहे. राजकारण बुध्दीबळाच्या पटासारखे असते. विरोधकाचे नामोहरण करण्यासाठी आपलीच प्यादी वापरली जातात. हे राजकारणी फार कसलेले खेळाडू असतात. कोणत्यावेळी कोणती चाल खेळायची आणि डाव कसा उलटवायचा हे ह्यांनाच माहिती. जेवढा व्यक्ती हुशार तेवढा त्याचा खेळ परफेक्ट. विरोधी प्यादीला बरोबर कोंडीत पकडून त्याची स्वप्ने उधळली जातात.
अशाच चाली सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात खेळल्या जात आहेत. या चालींनी कदाचीत शक्तीशाली विरोधक आणि मुख्य स्पर्धक कमजोर होइल पण त्याचबरोबर पक्ष कमजोर होइल आणि त्याचा थेट फायदा इतर पक्षांना होइल.
perfect. Politics is a dirty game.
ReplyDeleteहो अगदी बरोबर... साम-दाम-दंड-भेद अगदी सगळ वापरलं जातं
ReplyDeleteThis is a great post thankss
ReplyDelete